12. मग ज्यान त्याला आमंत्रण केल होत त्यालाहि तो म्हणाला, जेव्हां दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ करिशील तेव्हां तूं आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान् शेजारी यांस बोलावूं नको; बोलाविल्यास कदाचित् तेहि तुला उलट आमंत्रण करतील, व तुझी फेड होईल.