9. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर ‘जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळ दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हां तिजकरितां ‘रडतील व ऊर बडवून घेतील;’ ते म्हणतील, अनर्थ ! अनर्थ ! बाबेल ही मोठी नगरी होती ! ही बळकट नगरी होती! एका क्षणांत तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे.