1. नंतर मीं एका देवदूताला स्वर्गांतून उतरतांना पाहिल. त्याच्याजवळ अगाधकूपाची किल्ली होती व त्याच्या हातीं एक मोठा साखळदंड होता.
2. त्यान ‘दियाबल,’ जो ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे अजगर त्यास धरिले; हजार वर्शे बांधलेल राहण्यासाठीं त्याला बांधून अगाधकूपांत टाकिल;
3. आणि हजार वर्शे पूर्ण होत तापर्यंत त्यान राश्टाªंस आणखी ठकवूं नये म्हणून वरुन बंद करुन त्यावर शिक्का मारिला; त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडिल पाहिजे.
4. नंतर मीं आसन पाहिलीं, त्यांवर कोणी बसले होते; त्यंास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता; आणि येशूविशयींच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनांमुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती त्यांचे जीवात्मेहि पाहिले. ते जीवंत झाले आणि त्यांनीं खिस्ताबरोबर हजार वर्शे राज्य केल.
5. मृतांपैकीं बाकीचे लोक, तीं हजार वर्शें पूर्ण होत तोपर्यंंत जीवंत झाले नाहींत; हच पहिल पुनरुत्थान.
6. पहिल्या पुनरुत्थानांत ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अषा लोकांवर दुस-या मरणाची सत्ता नाहीं, तर ते ‘देवाचे’ व खिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याजबरोबर हजार वर्शे राज्य करतील.
7. ती हजार वर्शें संपल्यावर सैतानाला आपल्या कैदतून सोडण्यांत येईल;
8. आणि तो पृथ्वीच्या चार कोप-यांतील राश्टेªं, गोग व मागोग, यांस ठकवावयास, त्यांस लढाईसाठीं एकत्र करावयास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
9. त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरुन पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढिल; तेव्हां देवापासून स्वर्गांतून अग्नि उतरला आणि त्यान त्यास ‘खाऊन टाकिल;’
10. त्यांस ठकविणा-या सैतानाला ‘अग्ंनींच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरांत टाकण्यांत आल; त्यांत ते श्वापद व तो खोटा संदेश्टा आहेत; तेथ त्यांस रात्रंदिवस युगानुयुगपर्यंत पीडा भोगावी लागेल.
11. ‘नंतर’ मोठ पांढर राजासन व त्यावर ‘बसलेला’ एक जण माझ्या दृश्टीस पडला; त्याच्या तांेडापुढून पृथ्वी व आकाश हीं ‘पळालीं; त्यांकरितां ठिकाण म्हणून सांपडले नाहीं.’
12. मग मृत झालेल्या लहानथोरांना मीं राजासनापुढ उभ राहिलेल पाहिल. त्या वेळीं ‘पुस्तक उघडलीं गेलीं; तेव्हां’ दुसर एक ‘पुस्तक उघडल गेल, ते जीवनाच होत;’ आणि त्या पुस्तकांत ज लिहिल होत त्यावरुन मृतांचा न्याय ‘ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाण,’ ठरविण्यांत आला.
13. तेव्हां जे मेलेले लोक समुद्रांत होते त्यांस समुद्रान दिल; जे मेलेले लोक मरणावस्थत व अधोलोकांत होते त्यांस त्यांनी दिल; आणि ज्यांच्या ‘त्यांच्या कर्माप्रमाण’ प्रत्येकाचा न्याय ठरविण्यांत आला.
14. तेव्हां मरण व अधोलोक हीं अग्नीच्या सरोवरांत टाकिलीं गेलीं. अग्नीच सरोवर हे दुसर मरण आहे.
15. ज्या कोणाच नांव ‘जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेेल सांपडल नाहीं,’ तो अग्नीच्या सरोवरांत टाकिला गेला.