1. विश्वास हा अपेक्षित गोश्टींविशयींचा भरवसा आणि न दिसणा-या गोश्टीबद्दची खतरी असा आहे.
2. याविशयीं वडील नावाजलेले होते.
3. विश्वासान आपल्याला कळत की देवाच्या शब्दान विश्वरचना झाली, अशी कीं ज दिसत त दृश्य वस्तूंपासून झाल नाहीं.
4. हाबेलान काइनापेक्षां चांगला यज्ञ विश्वासान देवाला अर्पिला, तेणकरुन तो नीतिमान् आहे अशी त्याजविशयी साक्ष झाली, ती ‘दानप्रसंगीं देवान’ दिली; आणि तो मेला असतांहि त्या विश्वासाच्या द्वार अद्यापि बोलतो.
5. मरणानुभव येऊं नये म्हणून विश्वासान हनोखाला लोकांतरीं नेण्यांत आल; ‘तो सांपडला नाहीं; कारण त्याला देवान लोकांतरीं नेल;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याविशयीं साक्ष झाली कीं, ‘तो देवाला संतोशवित असे;’
6. आणि विश्वासावाचून त्याला संतोशविण अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणा-यान असा विश्वास धरिला पाहिजे कीं तो आहे, आणि त्याजकडे धाव घेणा-याला तो प्रतिफळ देणारा होतो.
7. ज आजपर्यंत पाहण्यांत आल नव्हत त्याविशयी ईश्वरी संदेश नोहान ऐकला आणि भक्तिभाव धरुन आपल्या घराच्या तारणासाठीं विश्वासान तारु तयार केल; त्या विश्वासाच्या द्वार त्यान जग दोशी ठरविल, आणि विश्वासान ज नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.
8. अब्राहामाला पाचारण झाल्यावर ज ठिकाण त्याला वतन अस मिळणर होत त्यांत ‘निघून जाण्यास’ तो विश्वासान मान्य झाला; आणि आपण कोठ जाता ह ठाऊक नसतांहि तो निघून गेला.
9. विश्वासान तो वचनाच्या देशांत परदेशांत राहाव त्याप्रमाण जाऊन राहिला; त्याच वचनाचे सोबती वारीस इसहाक व याकोब यांजबरोबर डे-यांत त्याची वस्ती होती;
10. कारण ज्याला पाये आहेत, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची तों वाट पाहत होता.
11. विश्वासान सारेला देखील, ती काळाच्या मर्यादेपलिकडे असतांहि, वंशस्थापनेची शक्ति मिळाली, कारण तिन वचन देणा-यास विश्वासनिय मानिल.
12. त्यामुळ एकापासून, आणि तोहि निर्जीव झालेला अशापासून, संख्येन ‘आकाशातल्या ता-यांसारखी, व समुद्रकाठावरील वाळूसारखी अगणित,’ इतकी संतति निर्माण झाली.
13. हे सर्व विश्वास धरुन मेले; त्यांस वचनफळ मिळाली नव्हती, तर त्यांनी तीं दुरुन पाहिली व त्यांचे वंदन केल, आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहा असे बोलून दाखविल.
14. अस म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत आहा अस दाखवितात.
15. ज्या देशांतून ते निघाले त्या देशाला उद्दशून ह म्हणण असत तर त्यांस परत जाण्यास प्रसंग होता;
16. पण ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात; यामुळ देवाला त्यांची लाज वाटत नाहीं; त्यांचा देव म्हणावयास तो लाजत नाहीं; त्यान त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
17. ‘अब्राहामान आपल्या परीक्षत’ विश्वासान ‘इसहाकाच अर्पण केल;’ ज्यान वचन स्वीकारिली होतीं त्यान आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राच’ अर्पण केल;
18. त्याला अस सांगतिल होत कीं ‘इसहाकापासून तुझ्या नांवाचा वंश चालेल;’
19. तेव्हां मेलेल्यांतून देखील उठवावयास देव समर्थ आहे, अस त्यान लक्षांत आणिल आणि त्या स्थितींतून उपमेन तो त्याला पतत मिळाला.
20. इसहाकान याकोबाला व एसावाला भावी गोश्टींविशयी विश्वासान आर्शीवाद दिला.
21. याकोबान मरतवेळेस योसेफाच्या प्रत्येक पुत्राला विश्वासान आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केल.’
22. योसेफान मरतेवेळेस इस्त्राएलाच्या संतानाच्या निर्गमाची विश्वासान सूचना केली व आपल्या अस्थींविशयीं आज्ञा केली.
23. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासान त्याला ‘तीन महिने लपवून ठेविल,’ कारण तो मूल ‘संुदर आहे अस त्यांनी पाहिल,’ व त्यांस राजाज्ञच भय वाटल नाहीं.
24. मोशान प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याच विश्वासान नाकारिल;
25. पापांचे क्षणिक सुख भोगणंे यापेक्षां देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगण ह त्यान पसंत करुन घेतल;
26. खिस्ताचा अपमान सोसण ही मिसर देशाच्या धननिधींपेक्षां उत्तम संपत्ति आहे अस त्यान गणिल; कारण त्याची दृश्टी प्रतिफळावर होती.
27. त्यान राजाच्या क्रोधाला न भितां विश्वासान मिसर देश सोडिला; कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्यान धीर धरिला.
28. त्यान ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधि विश्वासान पाळिले, यासाठीं कीं प्रथम जन्मलेल्या वत्सांचा ‘नाष करणा-यान’ त्यांस शिवूं नये.
29. जसे कोरड्या भूमीवरुन तसे ते विश्वासान तांबड्या समुद्रांतून पार गेले; मिसरी लोक तसच करण्याचा प्रयत्न करीत असतां बुडून गेले.
30. विश्वासान यरीहोच्या गांवकुसाभोवतीं सात दिवसपर्यंत फे-या घातल्यावर त पडले.
31. विश्वासान रहाब कसबिणीचा, तिन हेरांचा स्वीकार स्नेहभावान केल्यामुळ, अवज्ञा करणा-यांबरोबर नाश झाला नाहीं.
32. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेश्टे, यांचे वर्णन करुं लागला तर वेळ पुरणार नाहीं.
33. त्यांनीं विश्वासाच्या द्वार राज्य जिंकलीं, धार्मिकतेच वर्तन केल, वचन मिळविलीं, सिंहाचीं ताडे बंद केलीं,
34. अग्नीची शक्ति नाहींशी केली; ते तरवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांचीं सैन्य पळविलीं.
35. स्त्रियांना त्यांची मृत माणस पुनरुत्थानान जीवंत झालेलीं अशीं मिळालीं. कित्येकांनी आपणांस अधिक चांगल पुनरुत्थान प्राप्त व्हाव म्हणून सुटका न स्वीकारितां मरण्याइतक्या यातना सोसल्या;
36. आणि इतरांस टवाळîा, मारहाण यांचा आणि बंधन व कैद यांचाहि अनुभव आला;
37. त्यांस दगडमार केला, करवतीन चिरिल, मोहपाशांत टाकिल, ते तरवारीच्या धारेन मेले; त मढरांचीं व शेरडांचीं कातडीं पांघरुन फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते;
38. त्यांस जग योग्य नव्हत; ते अरण्यांतून, डागरातून, गुहांतून व भूमीच्या कपारींतून भटकत राहत असत.
39. या सर्वाविशयीं त्यांच्या विश्वासान चांगली साक्ष दिली असतांहि त्यांस वचनफळ प्राप्त झाल नाहीं,
40. देवान ज उत्तम त आपणांसाठी पूर्वीच नेमिल होत, यासाठीं कीं त्यांनी आपणांवाचून पूर्ण होऊं नय.
|