1. यास्तव ‘त्याच्या विश्रामस्थानीं’ येण्याविशयींचे वचन अद्यापि देऊन ठेविलल आह; त्यामुळ तुम्हांतींल कोणीं त्याला अंतरल्यासारख दिसूं नये म्हणून धास्ती बाळगून असा.
2. त्यांच्यासारखी आपल्यालाहि सुवार्ता सांगण्यांत आली आहे, परंतु ऐकलेल वचन त्यांस लाभदायक झाल नाहीं; कारण ऐकणा-यांमध्य विश्वासाबरोबर त्याच सम्मेलन झाल नाहीं.
3. त्याप्रमाण मी आपल्या रागान शपथ वाहून म्हणाला, ते माझ्या विश्रामस्थानीं येणारच नाहींत; या लेखांत त्यान सांगितलेल्या ‘विश्रामस्थानीं’ ‘आपण’ जे विश्वास ठेविलेले आहा ते ‘येता;’ त्याचीं ‘कृत्य’ जगाच्या स्थापनेपासून समाप्त झालीं.
4. कारण सातव्या दिवसाविशयींं एका ठिकाणीं त्यान अस म्हटल आहे कीं ‘सातव्या दिवशीं देवान आपली सर्व कृत्य संपवून विश्रांति घेतली;’
5. आणि, ते माझ्या विश्रामस्थानींं येणारच नाहींत, असाहि हा लेख आहे.
6. कोणी तरी त्यांत यावयाला पाहिज होत, त राहिल आहे; आणि ज्यांस पूर्वी सुवार्ता सांगण्यांत आली होती ते अवज्ञेमुळ त्यांत आले नाहींत;
7. म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वार सांगितलेल्या वरील लेखाप्रमाण त्यान ‘आज’ असा एक दिवसहि ठरविला; तो लेख असाः आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपलीं मन कठीण करुं नका.
8. यहोशवान त्यांस विसावा दिला असता तर त्यानंतर त्यान दुस-या दिवसाविशयीं म्हटल नसत.
9. यास्तव देवाच्या लोकांसाठी शब्बाधाचा विसावा राहिला आहे.
10. ‘जो कोणी त्याच्या विसाव्यांत आला आहे’ त्यान, जसा ‘देवान आपली कृत्य संपवून विसावा घेतला’ तसा ‘आपलींहि कृत्यें संपवून विसावा घेतला आहे.’
11. यास्तव त्या ‘विसाव्यांत येण्यास’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठीं कीं त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमण कोणीं पतित होऊं नये.
12. देवाच वचन सजीव, सतेज, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षां तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांस भेदून आरपार जाणारें आणि मनाच्या भावाना व कल्पना यांचें परीक्षक अस आहे;
13. आणि त्याच्या दृश्टीला अदृश्य अशी कोणतीहि सृश्ट वस्तु नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृश्टीला सर्व उघडेवाघड आहे.
14. तर मग आकाशांतून पास गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरुन राहूं.
15. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाच दुःख होत नाहीं, असा आपला प्रमुख याजक नाहीं, तर तो सर्व प्रकार आपल्याप्रमाण पारखलेला होता; तरी निश्पाप राहिला.
16. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळीं साहाय्य होण्यासाठीं कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्यान कृपेच्या राजासनाजवळ जाऊं.
|