1. नंतर काठीसारखा एक बोरु कोणीएकान मला दिला, आणि म्हटल; ऊठ, देवाच मंदिर, वेदी व त्यांत उपासना करणारे लोक यांचे माप घे;
2. तरी मंदिराबाहेरच अंगण सोड, त्याच माप घेऊं नको; कारण ते ‘विदेशी लोकांस’ दिले आहे; आणि पवित्र नगर ते बेचाळीस महिने ‘तुडवितील.’
3. माझे दोन साक्षी यांस मी नेमून ठेवीन, ते तरट पांघरुन एक हजार दोनश साठ दिवस संदेश सांगतील.
4. ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभीं असणारी दोन जैतून झाड’ व दोन ‘समया’ हीं ते आहेत.
5. त्यांस कोणीं उपद्रव करुं पाहिल्यास ‘त्यांच्या तांेडातून अग्नि निघून त्यांच्या वै-यांस खाऊन टाकितो;’ कोणीं त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्यान याचप्रमाण जीव मारिले जाव.
6. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडंू नये’ म्हणून आकाष बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याच रक्त करण्याचा’ अधिकार त्यांस पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हां ‘पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाहि’ त्यांस अधिकार ‘आहे.’
7. त्यांनीं आपल साक्ष देण समाप्त केल्यावर ‘अगाधकूपांतून वर येणार श्वापद त्यांजबरोबर लढाई करील आणि ‘त्यांस जिंकून’ जिव मारील;
8. आणि दृश्टांतरुपान ‘सदोम,’ मिसर म्हटलेल अस जे मोठ नगर, आणि ज्यांत त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळिल होत त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील.
9. ती त्यांचे प्रेत लोक, वंश, भाशा व राश्टेªं यांपैकी तेथ असलेले इसम साडेतीन दिवस पाहतील आणि तीं कबरेत ठेवूं देणार नाहींत.
10. त्यांवरुन पृथ्वीवर राहणारे जन आनंद व ‘उत्साह’ करितील व एकमेकांस भेटीं पाठवितील; कारण त्या दोघां संदेश्ट्यांनीं पृथ्वीवर राहणा-या जनांस पीडा दिली होती.
11. पुढ साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनी आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यामध्य शिरला, तेव्हां ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्याला पाहिल त्यांना मोठ ‘भय प्राप्त झाल;’
12. तेव्हां स्वर्गांतून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणांबरोबर बोलतांना ऐकली; ती म्हणाली, एथ वर या. मग ते मेघारुढ होऊन ‘स्वर्गांत’ वर गेले; तेव्हां त्यांचे वैरी त्यांस पाहत होते.
13. त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला, तव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपान सात हजार मनुश्य ठार झालीं आणि बाकीचीं भयभीत होऊन ‘त्यांनीं स्वर्गीय देवाच’ गौरव केले.
14. दुसरा अनर्थ होऊन गेला; पाहा, तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
15. सातव्या देवदूतान करणा वाजविला; तो स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्याः जगाच ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूच व त्याच्या खिस्ताच’ झाल; ‘तो युगानुयुग राज्य करील.’
16. तेव्हां देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणालेः
17. ‘हे प्रभु देवा, हे सर्वसत्ताधारी, जो तूूं आहेस’ व होतास तो तूं आपल महान् सामर्थ्य हातीं घेऊन ‘राज्यारुढ झालास’ म्हणून आम्ही तुझ आभारप्रदर्शन करिता.
18. ‘राश्टª क्रोधाविश्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेश्टे,’ तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची ‘भीति बाळगणारे लहानथोर’ यांस वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीचा नाश करणा-यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
19. तेव्हां स्वर्गांतले देवाच मंदिर उघडल, ‘त्याच्या मंदिरांत त्याच्या कराराचा कोश’ दृश्टीस पडला आणि ‘विजा,’ भिन्न्ाभिन्न्ा वाणी, ‘गर्जना,’ भूमिकंप व ‘मोठ्या गारांची वृश्टी’ हीं झालीं.
|